देवराष्ट्रात कुणी कुणाला परका नाही, कुणाचे काही गुपित नाही. सर्वांना सर्वांविषयी आपूलकी. लग्न होऊन सासरी गेलेल्या गावातील सर्व मूली गावाच्याच माहेरवाशिणी. 'समुद्रेश्वर' हे गावाचे दैवत.प्रत्येकाच्या मनात बालपण आणि गाव या दोन्ही गोष्टी जिव्हाळ्याच्या असतात. आपली आणि गावची नाळच अशी जोडलेली असते की ती आ